🎤 शाळा सोडल्याचा दाखला नसेल ! - तरीहि मिळणार शाळेत प्रवेश





💥 तसे तुम्हाला माहिती असेल याआधी शाळा सोडल्याचा दाखला नसेल तरी इयत्ता ८ वि पर्यंत प्रवेश दिला जात होता 


🎯  मात्र आता इयत्ता ९ वि आणि १० विच्या विद्यार्थ्यांना सुद्धा प्रवेश दिला जाणार आहे - असे काल १७ जुन ला शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड सांगितले 


🎯 काय सांगितले शिक्षण विभागाने ?


☄️ नव्या निर्णयानुसार - यापूढे विद्यार्थ्यांना नववी आणि दहावीच्या प्रवेशासाठी जन्म प्रमाणपत्रानुसार तात्पुरता प्रवेश देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय शालेय विभागाने घेतला आहे


☄️ याअगोदरच्या शाळेची  TC नसेल, तरीहि वयानुसार प्रवेश देण्यात यावा, असे वर्षा गायकवाड सांगितले - यामुळे नववी आणि दहावीच्या विद्यार्थ्यांना खूप दिलासा मिळाला आहे 


☄️ शिक्षण विभागाने - घेतलेला हा निर्णय विद्यार्थी व त्याच्या पालकांसाठी नक्कीच खूप महत्वाचा आहे, आपण थोडासा वेळ काढून, इतरांना देखील अवश्य शेअर करा 


*विदर्भ प्राथमिक शिक्षक संघ 

(प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक)*

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा