4 AUGUST DINVISHESH


*4 ऑगस्ट दिनविशेष 2022 !*
      🧩 *गुरवार* 🧩


💥 *संत तुलसीदास जयंती*
         
         🌍 *घडामोडी* 🌍    
 
👉 *2001 - मरणोत्तर त्तवचादान करून दुसरा यांना जीवनदान देणारी भारतातील पहिली स्किन बॅंक मुबंई येथील लोकमान्य टिळक रुग्णालय स्थापन झाली*         
👉 *1956 - भाभा अणुशक्ती केंद्र तुर्भे येथे अप्सरा ही भारताची सहावी अणुभट्टी कार्यान्वित झाली*

            🔥🔥🔥🔥
*विदर्भ प्राथमिक शिक्षक संघ नागपूर* 
(प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक संघ नागपूर विभाग नागपूर) 
9860214288, 9423640394
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

🌍 *जन्म*

👉 *1961 - बराक ओबामा अमेरिकेचे 44 वे आणि पहिले कृष्णवर्णीय राष्ट्राध्यक्ष नोबेल पारितोषिक विजेते  यांचा जन्म*
👉 *1929 - आभासकुमार गांगुली तथा किशोर कुमार पार्श्र्वगायक, संगीतकार, गीतकार, निर्माता ,दिग्दर्शक ,अभिनेता, पटकथालेखक  यांचा जन्म*

🌍 *मृत्यू*

👉 *1937 - डाॅ. काशीप्रसाद जायस्वाल  - प्राच्यविद्या पंडित व कायदेतज्ञ  यांचे निधन*
👉 *1997 - जीन काल्मेट- 122 वर्षं आणि 164 दिवस जगलेली फ्रेन्च महिला  यांचे  निधन*
 
🙏 *मिलिंद विठ्ठलराव वानखेडे*🙏
◎◑✹★✹🔅✹★✹◑◎

*GENERAL KNOWLEDGE*

◆ Name the National game of India?
Ans. : *Hockey*

◎◑✹★✹🔅✹★✹◑◎

        *STORY TELLING*

     *A Bundle of Sticks*

Once upon a time, three neighbours living in a village were having trouble with their crops. Each of the neighbours had one field, but the crops on their fields were infested with pests and were wilting. Every day, they would come up with different ideas to help their crops. The first one tried using a scarecrow in his field, the second used pesticides, and the third built a fence on his field, all to no avail.

One day, the village head came by and called the three farmers. He gave them each a stick and asked them to break it. The farmers could break them easily. He then gave them a bundle of three sticks, and again, asked them to break it. This time, the farmers struggled to break the sticks. The village head said, “Together, you are stronger and work better than you do it alone.” The farmers understood what the village head was saying. They pooled in their resources and got rid of the pests from their fields.
*✤•⊰❉⊱•═•⊰MSP⊱•═•⊰❉⊱•

  *SPECIAL INTRODUCTION*

        *Homi J. Bhabha*
         (Physicist, India)

Homi Jenhagir Bhabha (1909-1966) was an Indian physicist who is often considered the father of the Indian nuclear program.

Bhabha was born to a wealthy family in Mumbai. In 1927, he went to England at Cambridge University. Although he began studying engineering per the wishes of his family, Bhabha was quickly drawn to physics. “I seriously say to you that business or job as an engineer is not the thing for me,” wrote Bhabha in 1932. “It is totally foreign to my nature and radically opposed to my temperament, and opinions. Physics is my line. I know I shall do great things here.” Bhabha earned a Ph.D. in nuclear physics in 1934.

Bhabha returned to India before World War II to join the Indian Institute of Science, where he founded the Cosmic Ray Research Institute. In 1945, he founded the Tata Institute of Fundamental Research, where initial research for India’s nuclear program began. Shortly after India’s independence in 1947, Bhabha wrote to Prime Minister Jawaharlal Nehru, arguing that “within the next couple of decades, atomic energy would play an important part in the economy and the industry of countries and that, if India did not wish to fall even further behind industrially advanced countries of the world, it would be necessary to develop this branch of science.”

In 1954, Bhabha founded a nuclear research center at Trombay which was later renamed the Bhabha Atomic Research Centre (BARC). A strong proponent of nuclear energy, Bhabha organized the first UN Conference on the Peaceful Uses of Atomic Energy in 1955. He was the head of India’s nuclear program until his death.

Homi Bhabha died in a plane crash on the way to Geneva on January 24, 1966.

◎◑✹★✹🔅✹★✹◑◎
               *PASAYDAN*
                 *SILENCE*
*All students will keep silence for two minutes.*
═•●◆❃★❂★❃◆●•═
*MILIND WANKHEDE*
*HEADMASTER*
*PRAKASH HIGHSCHOOL AND JUNIOR COLLEGE KANDRI MINE*
*9860214288*
➖➖➖➖➖➖➖➖➖
*⚜️ आझादी का अमृत महोत्सव ⚜️*
➿➿➿➿➿➿➿➿➿
       🇮🇳 *गाथा बलिदानाची* 🇮🇳
                 ▬ ❚❂❚❂❚ ▬                  संकलन : सुनिल हटवार ब्रम्हपुरी,          
              चंद्रपूर 9403183828                                                      ➿➿➿➿➿➿➿➿➿                                                  
📰🗞️🏫🇮🇳👳‍♀️🇮🇳🏫🗞️📰
                   
       *सर फिरोजशहा मेहता*
*जन्म : ४ ऑगस्ट १८४५ मुंबई*
*मृत्यू : ५ नोव्हेंबर १९१५*
पूर्ण नाव : फिरोजशहा मेहरवानजी मेहता.
वडील :मेहरवानजी
जन्मस्थान : मुंबई
शिक्षण : इ. स. १८६४ मध्ये मुंबईच्या एल्फिन्स्टन महाविद्यालयातून बी. ए. आणि सहा महिन्यानंतर एम. ए. ची परीक्षा उत्तीर्ण. इ. स. १८६८ मध्ये बॅरिस्टरची पदवी संपादन केली.
ओळख : मुंबईचा सिंह भारतातील सर्वोत्तम वादपटू मुंबईचा चारवेळा महापौर
🙍🏻‍♂️ *फिरोजशहा मेहता बालपण आणि शिक्षण*
               फिरोजशहा मेहता यांचा जन्म ४ ऑगस्ट १८४५ मध्ये मुंबई येथे झाला. ते एका पारशी कुटुंबात जन्मले होते त्यांच्या वडिलांचे नाव मेहरवानजी असे होते .

सुखवस्तू पारशी कुटुंबात जन्मलेले फिरोजशहा १८६४ मध्ये पदवीधर झाले. १८६५ मध्ये रुस्तमजी जमशेदजी जिजिभॉय यांनी पाच भारतीयांना इंग्लंडमध्ये जाऊन बॅरिस्टर होण्यासाठी दीड लाख रुपयांची मदत देण्याचे जाहीर केले. या पाच जणांत फिरोजशहा होते. पण या मदतीचा फायदा त्यांना फार काळ मिळाला नाही. रुस्तमजी यांना व्यापारात मोठी खोट आली आणि फिरोजशहा यांना मिळणारी मदत बंद झाली.

इंग्लंडमध्ये फिरोजशहा चार वर्ष होते. त्या काळी, दादाभाई नौरोजी यांच्याबरोबरचा परिचय त्यांना फार उपयुक्त ठरला. ब्रिटिश वसाहतवादामुळे भारतीय भांडवलाचे (नैसर्गिक साधनसामग्री आणि श्रमाचे) कसे शोषण होते, अशी वैचारिक मांडणी केली.

फिरोजशहा हे स्वत:ला पूर्णपणे आपण भारताचे पुत्र आहोत, असे मानत. पारशी समाज हा परकीय असून या समाजाला भारताच्या जडणघडणीत स्थान नाही, ही कल्पना त्यांनी कधीच बाळगली नाही.

एका विशिष्ट प्रसंगी त्यांच्या काही मित्रांनी वेगळे मत व्यक्त करण्याचा प्रयत्न केला, तेव्हा फिरोजशहा यांनी ऐतिहासिक निवेदन करून मित्रांच्या निदर्शनास त्यांची चूक आणून दिली : ‘पारशी समाजाने आपले अस्तित्व आणि हितसंबंध या देशातील इतर लोकांपेक्षा वेगळे आहेत, असे समजणे केवळ स्वार्थी व संकुचितच ठरणार नाही, तर आत्मघातकी ठरेल.

आपला समाज लहान असला, तरी समंजस व कल्पक आहे. सबब, आपण या देशातील इतरांपासून अलग न राहता, समान हितसंबंध आणि परस्पर सहकार्याच्या दृष्टीने पाठपुरावा करायला हवा. तसे झाले नाही, तर या देशाच्या उभारणीत आपली रास्त भागीदारी राहणार नाही. मी प्रथम भारतीय व नंतर पारशी आहे.’

मुंबई विद्यापीठाच्या सिनेटमध्येही फिरोजशहा यांनी बरेच कार्य केले. तरुणपणापासूनच शिक्षण हा त्यांचा आवडता विषय होता. मुंबई विद्यापीठाशिवाय प्रांतिक कायदे मंडळे आणि मध्यवर्ती कायदे मंडळांमार्फत सरकारने शिक्षणावर जास्त खर्च केला पाहिजे, यावर फिरोजशाह यांचा भर होता.

फिरोजशहा मेहता हे मला हिमालयाप्रमाणे, लोकमान्य हे महासागराप्रमाणे आणि गोपाळकृष्ण गोखले हे गंगा नदीप्रमाणे भासले,’ असे महात्मा गांधींनी आत्मचरित्रात म्हटले आहे.

फिरोजशहा यांचा सर्वात मोठा गुण म्हणजे निर्भयता. एकदा त्यांनी एखाद्या प्रश्नाबद्दल मत बनविले आणि त्यानुसार धोरण आखले की, ते ठामपणे त्याचा पुरस्कार करीत आणि त्यापासून कोणीही त्यांना परावृत्त करू शकत नसे.’ ..वैचारिक निष्ठा बावनकशी असल्याखेरीज हे साध्य होऊ शकत नाही!

♨️ *फिरोजशहा मेहता कार्य*
              इ. स. १८६८ मध्ये मुंबई उच्च न्यायालयात ने वकिली करू लागले.

इ.स १८७२ मध्ये ते मुबई महापालिकेचे सदस्य बनले. तीन वेळा ते अध्यक्षही बनले. त्याचे ३८ वर्षे मुंबई महापालिकेवर वर्चस्व होते.

इ. स. १८८५ मध्ये ‘बॉम्बे प्रेसीडेंसी असोसिएशन’ ची स्थापना यांनी केली ते त्याचे सचिव झाले.

इ. स. १८८६ मध्ये ‘मुंबई लेजिस्लेटिव्ह काउंसिल’ चे ते सदस्य बनले.

इ. स. १८८९ मध्ये मुंबई विद्यापीठाच्या सिनेटचे सदस्य झाले तसेच मुंबईमध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या स्वागत समितीचे अध्यक्ष झाले.

इ.स. १८९० (कलकता) व १९०१ (लाहोर) येथील भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या अधिवेशनाचे त्यांनी अध्यक्षस्थान भूषविले,

इ.स. १८९२ मध्ये पाचव्या मुंबई प्रांतिक सम्मेलनाचे त्यांनी अध्यक्ष पद भूषविले.

इ. स. १९११ मध्ये ‘सेंट्रल बैंक ऑफ इंडिया’ च्या स्थापनेत त्यांचे महत्वपूर्ण योगदान होते.

इ.स. १९१३ मध्ये ‘द बॉम्बे क्रॉनिकल’ नावाच्या वृत्तपत्                                                                                                                                                                                                                                                   ➖➖➖➖➖➖➖➖➖

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा