24 सप्टेंबर दिनविशेष


*24 सप्टेंबर दिनविशेष 2022 !*
        
          🧩 *शनिवार* 🧩


💥 *जागतिक कर्णबधीर जागरूकता दिन*
         
         🌍 *घडामोडी* 🌍    
 
👉 *2014 - भारतीय मंगळयान यशस्वीपणे मंगळग्रहाच्या कक्षेत स्थापित झाल आपल्या पहिल्या प्रयत्नात अशी कामगिरी करणारा भारत जगातील पहिला देश ठरला या करिता सरकारने 450 करोड रूपये खर्च केले होते*         
👉 *2009 - भारतीय अंतराळ संस्था इस्रो ने जाहीर केले की स्वदेशी निर्मित चंद्रयान 1 ने चंद्रावर पाणी असल्याचे नमुद केले*

            🔥🔥🔥🔥
*विदर्भ प्राथमिक शिक्षक संघ नागपूर* 
(प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक संघ नागपूर विभाग नागपूर) 
9860214288, 9423640394
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹


🌍 *जन्म*

👉 *1963 - भारतीय दुरदर्शन समालोचक आणि पञकार तसच गो न्युज चॅनलचे संस्थापक आणि मुख्य संस्थापक पंकज मालशे यांचा जन्म*
👉  *1921 - महाराष्ट्रीयन मराठी लेखक समीक्षक व संपादक सखाराम गंगाधर मालशे यांचा जन्म*

🌍 *मृत्यू*

👉 *2012 - राज्य पुरस्कार सन्मानित प्रसिद्ध ज्येष्ठ भारतीय मल्ल्याळम भाषिक चिञपट व रंगमंच अभिनेते के.सुरेन्द्रनाथ थिलकण  यांचे निधन*
👉 *2002 - महाराष्ट्रीयन मराठी लेखक, शब्दकोशकार व अनुवादक श्रीपाद रघुनाथ जोशी यांचे  निधन*
 
🙏 *मिलिंद विठ्ठलराव वानखेडे*🙏
➖➖➖➖➖➖➖➖➖
*🔰TODAY'S THOUGHT/IDEA🔰*

*"Happiness never decreases by being shared." -- Buddha*
━━•➖➖➖➖➖➖•═━

━━➖➖➖➖➖➖•═━

   *📗GENERAL KNOWLEDGE📗*

*1.Name the place known as the Roof of the World?*

*Ans. Tibet*

*2. Who was the first Prime Minister of India?*

*Ans. Pandit Jawaharlal Nehru*

*3. Who is the first woman prime minister of India?*

*Ans. Indira Gandhi*

*4. Who is the first citizen of India?*

*Ans.The President of India*

*5. How many years are there in one Millenium?*

*Ans. 1,000 years*

━━•➖➖➖➖➖•═━

        *🎀STORY TELLING🎀*

     *🦉A Wise Old Owl🦉*

   *There was an old owl who lived in an oak tree. Every day, he observed incidents that occurred around him.*

*Yesterday, he watched as a young boy helped an old man carry a heavy basket. Today, he saw a young girl shouting at her mother. The more he saw, the less he spoke.*

*As the days went on, he spoke less but heard more. The old owl heard people talking and telling stories.*

*He heard a woman saying an elephant jumped over a fence. He heard a man saying that he had never made a mistake.*

*The old owl had seen and heard what happened to people. There were some who became better, some who became worse. But the old owl in the tree had become wiser, each and every day.*

*The Moral:-Be more observant. Talk less and listen more. This will make us wise*

➖➖➖➖➖➖➖➖➖
               *PASAYDAN*
                 *SILENCE*
*All students will keep silence for two minutes.*

━━═•➖➖➖➖➖═━━
*Milind V. Wankhede*
*Headmaster*
*Prakash Highschool and junior college kandri- mine*
*9860214288*
➖➖➖➖➖➖➖➖➖
*🇮🇳 स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव 🇮🇳*
➿➿➿➿➿➿➿➿➿
       🇮🇳 *गाथा बलिदानाची* 🇮🇳
                 ▬ ❚❂❚❂❚ ▬                  संकलन : सुनिल हटवार ब्रम्हपुरी,          
             चंद्रपूर 9403183828                                                      
➿➿➿➿➿➿➿➿➿
📰💥⛓️🇮🇳👩‍🦰🇮🇳⛓️💥📰

          *स्वातंत्र्यसेनानी मादाम*
         *भिकाईजी रुस्तम कामा* 

    *जन्म : २४ सप्टेंबर १८६१*
              (मुंबई, ब्रिटिश भारत)

     *मृत्यू : १९ ऑगस्ट १९३६*
               (मुंबई, ब्रिटिश भारत) 

या भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील प्रमुख महिला नेत्या होत्या. त्या फ्रेंच नागरिक होत्या.

🔰 *सुरुवात*

मादाम कामा यांचा जन्म २४ सप्टेंबर, इ.स. १८६१ रोजी मुंबईतल्या एका पारशी कुटुंबात झाला. त्यांचे माहेरचे नाव भिकाई सोराब पटेल असे होते. भिकाईजींचे वडील प्रसिद्ध व्यापारी होते. मादाम कामा यांचे शिक्षण इंग्रजीतून झाल्याने, इंग्रजीवर त्यांचे चांगले प्रभुत्व होते. रूस्तम के.आर. कामा यांच्याशी त्यांनी विवाह केला. रुस्तम कामा हे सामाजिक कार्यकर्ते व वकील होते.

🔮 *कार्य*

दादाभाई नौरोजी यांच्या सचिव म्हणून मादाम कामा यांनी काम केले. त्यांनी युरोपात युवकांना एकत्र करून भारताला स्वांतत्र्य मिळविण्यासाठी प्रयत्‍न करण्यास प्रवृत्त केले. त्या युवकांना ब्रिटिश सरकारच्या बातम्या वेळोवेळी देत असत. कामांनी लंडनमध्ये पुस्तक प्रकाशन सुरू केले त्या विशेषेकरून देशभक्तिपर लिखाण असलेल्या पुस्तकांचे प्रकाशन करीत. सावरकरांचे '१८५७ चा स्वांतत्र्य लढा' हे पुस्तक प्रकाशित करण्यासाठी कामांनी त्यांनी मदत केली. स्वांतत्र्य मिळविण्यासाठी झटणार्‍या क्रांतिकारकांना आर्थिक मदतीसह अन्य प्रकारची मदत त्या करत. इ.स. १९०७ साली जर्मनीतल्या श्टुटगार्ट येथे आंतरराष्ट्रीय साम्यवादी परिषद भरली होती. या परिषदेसाठी विविध देशांचे हजारावर प्रतिनिधी आले होते. त्या परिषदेत मादाम कामांनी साडी नेसून व भारतीय झेंडा घेऊन लोकांना भारताबद्दल माहिती दिली.

मादाम कामांनी फडकविलेला पहिला झेंडा (चित्र बघा)

जर्मनीतल्या श्टुटगार्ट येथे मादाम भिकाईजी कामा यांनी फडकवलेला भारताचा पहिला झेंडा (चित्र बघा)

जर्मनीत श्टुटगार्ट येथे भरलेल्या आंतरराष्ट्रीय समाजवादी परिषदेत भारताचे प्रतिनिधित्व करण्याची जबाबदारी मादाम कामा यांच्यावर टाकण्यात आली होती. तिथे कुणाच्याही विरोधाला न जुमानता त्यांनी भारताचा पहिला झेंडा फडकविला. त्यात हिरवा, पिवळा व लाल रंगांचे पट्टे होते. लाल रंग हा शक्तीचे प्रतिनिधित्व करतो पिवळा विजयाचे, तर हिरवा रंग धीटपणा व उत्साहीपणाचे प्रतीक आहे, असे त्यांनी सांगितले. झेंड्यावरील ८ कमळाची फुले तत्कालीन भारताच्या ८ राज्यांची प्रतीके होती. 'वन्दे मातरम्' हे देवनागरी अक्षरांमध्ये झेंडयाच्या मध्यात लिहिलेले होते. झेंड्यावर काढलेले सूर्य आणि चंद्र हे हिंदू-मुस्लिम विश्वास दर्शवणारे चिन्ह होते. दिनांक २२ ऑगस्ट, इ.स. १९०७ रोजी श्टुटगार्टड येथील आंतरराष्ट्रीय समाजवादी परिषदेत भारताचा झेंडा सर्वप्रथम फडकावतेवेळी मादाम कामा म्हणाल्या होत्या -
माझ्या स्वतंत्र भारताचा हा तिरंगा झेंडा मी हातात धरून फडकवीत आहे. स्वातंत्र्यप्रेमी म्हणविणार्‍या या परिषदेतील सदस्यांना स्वतंत्र हिंदुस्थानचे मानचिन्ह असणारा हा तिरंगा आव्हान देत येथे फडकत आहे. या ध्वजाला प्रणाम करा.

⏳ *अखेरचे दिवस*

मादाम कामांनी श्टुटगार्ट येथे झेंडा फडकवल्यानंतर दरम्यानच्या काळात पहिल्या महायुद्धाची ठिणगी पडली आणि मादाम कामा यांना फ्रान्समध्ये स्थानबद्ध करण्यात आले. साधारण इ.स. १९३५ सालापर्यंत त्या तिथेच होत्या. त्यानंतर त्यांना भारतात परतण्याची परवानगी मिळाली आणि वयाच्या ७४ व्या वर्षी त्या परत मायदेशी आल्या. १९ ऑगस्ट, इ.स. १९३६ या दिवशी एका पारशी धर्मादाय रुग्णालयात त्यांची प्राणज्योत मालवली.

🚸  *मादाम कामा मार्ग*

मुंबईतील ओव्हल मैदानाजवळच्या एका हमरस्त्याला ‘मादाम कामा’ यांचे नाव दिले आहे.

🇮🇳 *मादाम कामा आणि त्यांचा राष्ट्रध्वज*

मादाम कामा यांनी शंभर वर्षापूर्वी ‘स्वतंत्र’ भारताचा ध्वज एका आंतरराष्ट्रीय मेळाव्यात फडकवला. त्यामुळे त्या काळातील वृत्तपत्रातून ही खळबळजनक बातमी जगभर पसरली. या साहसी कामगिरीसाठी त्यांचे नांव भारताच्या स्वातंत्र्याच्या लढ्याच्या इतिहासात ठळक अक्षरांनी लिहिले गेले आहेच. त्यांनी तर आपले पूर्ण आयुष्य देशसेवेला वाहून घेतले होते. कदाचित या गोष्टीला योग्य तितकी प्रसिद्धी मिळाली नसेल. त्यांनी जी इतर कामे केली त्यातली बरीचशी त्या काळात लपून छपून गुप्तपणे केलेली होती. त्यातली कांही अखेरपर्यंत गुलदस्त्यातच राहिली असण्याचीही शक्यता आहे. अशी कोणकोणती कामे त्यांनी केली ते थोडक्यात पाहू.

त्यांचा जन्म मुंबईतल्या एका प्रतिष्ठित आणि श्रीमंत पारशी कुटुंबात झाला. त्यांचे मूळ नांव भिकाजी सोराबजी पटेल असे होते. ‘भिकाजी’ हे मुलीचे नांव आपल्याला ऐकायला विचित्र वाटेल, पण त्या काळात म्हणजे १८६१ साली त्यांना ते नांव ठेवले गेले होते. त्यांच्या आयुष्यात कधीही भीक मागण्याचा प्रसंग त्यांच्यावर येण्याचा प्रश्नच नव्हता. गडगंज संपत्ती घरात असलेल्या इतर तत्कालीन मुलींप्रमाणे दागदागीने, पोषाख, बंगले, बगीचे, कुत्री, मांजरे वगैरे षौक करून ऐषोआरामात लोळत राहणे त्यांनाही शक्य होते. पण या अत्यंत बुद्धीमान व संवेदनाशील मुलीवर तत्कालीन राजकीय व सामाजिक परिस्थितीचा खोलवर प्रभाव पडत होता आणि तिला देशभक्तीची ओढ आकर्षित करीत होती. इंग्रजांच्या राज्यात त्यांची अवकृपा ओढवून घेण्याचा धोका पत्करणे तिच्या वडिलांना शक्य नव्हते. तो टाळण्याच्या दृष्टीने त्यांनी रुस्तम कामा या उमद्या, देखण्या आणि श्रीमंत वकीलाबरोबर आपल्या मुलीचे लग्न लावून दिले.

संसाराला लागल्यावर भिकाजीचे लक्ष घरात गुंतून जाईल आणि त्या देशसेवेच्या ‘धोकादायक’ कार्यापासून दूर राहतील अशी सर्वांची अपेक्षा असणार. पण तसे झाले नाही. त्यात रुस्तम हा इंग्रजांचा कट्टर भोक्ता असल्यामुळे त्या पतिपत्नीमध्ये वारंवार खटके उडू लागले. त्यांचा चारचौघासारखा ‘सुखी संसार’ होऊ शकला नाही. “स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे” हे वाक्य लोकमान्य टिळकांनी अजून उच्चारलेले नव्हते. स्वातंत्र्याचा लढा असा सुरू व्हायचा होता. त्या काळात देशासाठी जी कांही सौम्य आंदोलने होत होती, भिकाजी यांनी त्या आंदोलनांमध्ये आणि समाजसेवेच्या कार्यात भाग घेणे त्यांच्या पतीच्या विरोधाला न जुमानता सुरूच ठेवले. त्यात प्लेगच्या साथीने मुंबईला पछाडले. तेंव्हा आपल्या जिवाची पर्वा न करता त्यांनी रुग्णांच्या सेवेसाठी स्वतःला वाहून घेतले. रोग्यांची शुश्रुषा करणे, त्यांना धीर देणे वगैरे करतांनाच त्यांच्या मनात देशभक्तीची भावना जागृत करण्याचा प्रयत्न त्या करत होत्या. पण अखेर ज्याची भीती होती तेच झाले आणि भिकाजीलाच प्लेगचा संसर्ग झाला.

त्या आजारातून त्या जेमतेम बचावल्या ख-या, पण त्या रोगाने त्यांची प्रकृती अत्यंत खालावली. इथेच राहिल्या तर तब्येतीला न जुमानता त्या पुन्हा कामाला लागतील या भीतीने त्यांच्या परिवारातील लोकांनी त्यांना हवापालटासाठी युरोपमध्ये पाठवून दिले. तिथल्या हवेत त्यांची तब्येत सुधारली. त्या अवधीमध्ये त्यावेळी इंग्लंडमध्ये रहात असलेल्या दादाभाई नौरोजी यांच्या संपर्कात त्या आल्या. भारतीयांचे  पितामह (ग्रँड ओल्ड मॅन ऑफ इंडिया) समजले जाणारे दादाभाई त्या काळात इंग्लंडमध्येच राहून भारतवासीयांच्या हक्कासाठी सनदशीर मार्गाने लढा देत होते. भिकाजीं त्यांचे सचिव म्हणून काम करू लागल्या. चाळिशीला पोचलेल्या भिकाजी आता ‘मॅडम कामा’ झाल्या होत्या. त्या काळात उच्च शिक्षण घेण्यासाठी किंवा ते निमित्य सांगून भारतीय युवक इंग्लंडला जात असत. मॅडम कामा सतत त्यांच्या संपर्कात राहून त्यांना लागेल ती मदत करीत.

स्टुटगार्ट येथील संमेलनात भाग घेऊन भारताचा झेंडा फडकवल्यानंतर त्या अमेरिकेच्या दो-यावर गेल्या. एक उत्कृष्ट वक्त्या म्हणून त्यांची ख्याती झाली होती. अमेरिकेत ठिकठिकाणी भाषणे देऊन त्यांनी आपले स्वतंत्र विचार परखडपणे मांडले आणि भारताला स्वातंत्र्य मिळाले पाहिजे या बाजूला तेथील जनमत वळवण्याचा प्रयत्न केला. तेथून त्या इंग्लंडला परत आल्या, पण आता ब्रिटिश सरकारची नजर त्यांच्याकडे वळलेली होती. इंग्लंडमध्ये राहून काम करणे दिवसेदिवस कठीण होत गेल्यानंतर त्यांनी फ्रान्समध्ये पॅरिसला स्थलांतर केले. तेथून त्या इतर क्रांतिकारकांच्याबरोबर संपर्कात राहिल्या. फक्त भारतीयच नव्हे तर आयर्लंडसारख्या इतर देशातील क्रांतिकारकांनासुद्धा त्या मदतीचा हात देत होत्या. रशीयात ज्यांनी राज्यक्रांती घडवून आणली ते लेनिन त्यांना भेटायला आले होते.

युरोपमधल्या वास्तव्यात त्यांनी ‘वंदे मातरम्’ नांवाचे देशभक्तीपर नियतकालिक काढायला सुरुवात केली आणि कांही काळ ते नेटाने चालवले. इंग्रजांनी त्याचेवर बंदी घातलीच होती. त्यामुळे पॅरिसमधूनसुद्धा ते उघडपणे प्रकाशित करता येत नव्हते. मादाम कामा यांनी कधी बर्लिन, कधी जिनीव्हा कधी हॉलंड अशा वेगवेगळ्या जागा बदलून ते गुप्तपणे छापून घेणे सुरू ठेवले. या छापलेल्या मॅगझिनच्या प्रती भारतात चोरट्या मार्गाने पाठवणे आणि तिथे पोचल्यावर त्यांचे देशभर वितरण करणे हे त्याहून जास्त कठीण होते. तरीही तत्कालीन क्रांतीकारक त्या दृष्टीने चिकाटीने प्रयत्न करीत राहिले. मादाम कामा त्यात आघाडीवर होत्या.

हे सगळेच काम छुप्या रीतीने होत असल्यामुळे प्रत्यक्षात किती प्रती योग्य जागी पोचल्या, किती मध्येच जप्त झाल्या, त्या वाचून किती युवकांना देशभक्तीची प्रेरणा मिळाली, त्यातून किती जणांनी सशस्त्र लढ्यात उडी घेतली आणि कांही हिंसक कृती करून दाखवली वगैरेचे संख्यात्मक मूल्यमापन करणे आज शक्य नाही. पण त्यामुळे “ब्रिटीश सरकार डळमळीत झाले, थरथर कांपू लागले” वगैरे म्हणणे जरा अतीशयोक्त होईल. कारण हजारोंच्या संख्येने भारतीय लोकच त्यांची नोकरी करण्यासाठी स्वखुषीने पुढे येत होते आणि मूठभर गो-यांच्या सहाय्याने ते आपला इथला अंमल व्यवस्थितपणे हांकत होते. क्रांतिकारकांनी टाकलेल्या ठिणग्या पडून देशात जागोजागी असंतोषाचे विस्फोट होतील आणि स्थानिक लोक ब्रिटीशांना मारून टाकतील किंवा पळवून लावतील अशी आशा प्रत्यक्षात फलद्रुप झाली नाही. थोडक्यात म्हणजे लेनिनला ज्याप्रमाणे रशीयातली झारची सत्ता उलथून टाकता आली तसे भारतात घडले नाही.

मादाम कामा यांच्या कार्याला लगेच अपेक्षेइतके यश त्या काळात मिळाले नसले तरी त्यामुळे त्यांनी घेतलेल्या कष्टांचे मोल कमी होत नाही. शंभर वर्षापूर्वीच्या काळात एक भारतीय स्त्री आपले सुखवस्तु कुटुंब व आपला देश सोडून परदेशात, किंबहुना शत्रूपक्षाच्या देशात जाऊन राहते. अत्यंत प्रतिकूल वातावरणात निर्भयपणे आपण ठरवलेले जीवितकार्य अखेरपर्यंत करत राहते. हे सगळे कल्पनातीत आहे.

बरोबर शंभर वर्षांपूर्वी ऑगस्ट १९०७ मध्ये जर्मनीमधील स्टुटगार्ट या शहरात समाजवादी लोकांचे आंतरराष्ट्रीय संमेलन भरले होते. त्या काळात युरोपात रहात असलेल्या मादाम कामा या भारतीय विदुषीने त्या संमेलनात भाग घेतला व भर सभेत हिंदुस्थानचा झेंडा फडकवून सर्व उपस्थितांनी त्याच्या स्वातंत्र्य लढ्याला पाठिंबा द्यावा असे आवाहन केले.  

ते ऐकल्यावर मादाम कामा यांच्याविषयी माहिती मिळवण्याच्या उद्देशाने थोडे आंतर्जालावर उत्खनन केले. त्यात बरीच उद्बोधक माहिती मिळाली आणि त्या ऐतिहासिक ध्वजाची दोन वेगवेगळी चित्रे सापडली. दोन्ही चित्रे तिरंगी असून त्यात तीन आडवे पट्टे आहेत. एका चित्रात सर्वात वर भगव्या रंगाच्या पट्ट्यात पिवळसर छटेमध्ये आठ कमळांच्या आकृती आहेत. मधला पट्टा पिवळ्या रंगाचा असून त्यावर ‘बंदेमातरं’ असे लिहिलेले आहे. खालच्या हिरव्या रंगाच्या पट्ट्यावर पांढ-या रंगात सूर्य व चंद्रकोर रेखाटल्या आहेत. दुस-या चित्रात सर्वात वरच्या बाजूला हिरवा पट्टा आणि खालच्या बाजूला लालभडक पट्टा आहे. हिरव्या पट्ट्यावर कमळांची आणि लाल पट्ट्यावर चंद्रसूर्यांची चित्रे असली तरी त्यांचे आकार वेगवेगळे आहेत. मधल्या पिवळ्या रंगाच्या पट्ट्यावर छापील अक्षरांत ‘वंदे मातरम्’ असे लिहिले आहे. फक्त शंभर वर्षांपूर्वी होऊन गेलेल्या राष्ट्रीय महत्वाच्या आणि स्वातंत्र्यसंग्रामासारख्या विषयाशी जोडल्या गेलेल्या या घटनेच्या तपशीलात इतके अंतर असावे हे पाहून सखेद आश्चर्य वाटले. यातील कोठल्या चित्रावर विश्वास ठेवायचा? त्यातील किमान एक चित्र तरी चुकीचे असणार. मग त्याच्यासोबत दिलेल्या मजकुराच्या विश्वासार्हतेचे काय?

मादाम कामा यांनी हा ध्वज स्व.स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या मदतीने हा ध्वज बनवला असाही उल्लेख आहे. या दोन महान देशभक्तांनी जी रंगसंगती साधली असेल ती त्या काळातील परिस्थितीमध्ये उत्कृष्टच असणार यात मला शंका नाही. त्यात काय बरोबर आहे किंवा नाही हा मुद्दाच नाही. त्यांनी यापेक्षा वेगळे रंग वापरले असते तरीही तो झेंडा वंदनीयच ठरला असता. एका आंतरराष्ट्रीय मंचावर तो फडकवण्यात मादाम कामा यांनी औचित्य, चातुर्य आणि अतुलनीय धैर्य या सर्वांचा सुरेख संगम साधला होता. भारतात सुरू असलेल्या स्वातंत्र्यसंग्रामाला त्यातून एकदम जगभर प्रसिद्धी मिळाली होती. त्यामुळे त्या झेंड्यावर कोणत्या रंगात कोणती चित्रे काढलेली होती यापेक्षा असा झेंडा तयार करून तो फडकवला गेला हे महत्वाचे आहे.
               
         🇮🇳 *जयहिंद* 🇮🇳

🙏🌹 *विनम्र अभिवादन* 🌹🙏

                                                                                                                                                                                                                                                                             ➖➖➖➖➖➖➖➖➖
       *🇮🇳 आझादी का अमृत महोत्सव 🇮🇳*
➿➿➿➿➿➿➿➿➿
    🇮🇳 *गाथा बलिदानाची* 🇮🇳
            ▬ ❚❂❚❂❚ ▬
संकलन ~ सुनिल हटवार ब्रम्हपुरी,
              चंद्रपूर, 9403183828
➿➿➿➿➿➿➿➿➿         
⚜️💥🔫🇮🇳👩🏻🇮🇳💥🔫⚜️                          
            *प्रितीलता वड्डेदार*                                                                                                                                                   *(भारतीय महिला स्वतंत्रता सेनानी)*                                                                                                                                          *एक ऐसी स्वतंत्रता सेनानी, जिन्हें अंग्रेजों के हाथों मरना भी  गँवारा न था...!*                                                                                                                 *जन्म : 5 मई 1911*                                             (चटगाँव, पूर्वी भारत, अब बांग्लादेश)                                          *शहादत : 24 सितंबर 1932*   

💥 *महान क्रांतिकारी व प्रतिभाशाली छात्रा प्रीतिलता वड्डेदार*
 प्रितीलता वड्डेदार भारतीय स्वतंत्रता संगाम की महान क्रान्तिकारिणी थीं। वे एक मेधावी छात्रा तथा निर्भीक लेखिका भी थी। वे निडर होकर लेख लिखती थी।

💁‍♀️ *परिचय*
प्रीतिलता वादेदार का जन्म 5 मई 1911 को तत्कालीन पूर्वी भारत (और अब बांग्लादेश) में स्थित चटगाँव के एक गरीब परिवार में हुआ था। उनके पिता नगरपालिका के क्लर्क थे। वे चटगाँव के डॉ खस्तागिर शासकीय कन्या विद्यालय की मेघावी छात्रा थीं। उन्होने सन् १९२८ में मैट्रिक की परीक्षा प्रथम श्रेणी में उतीर्ण की। इसके बाद सन् १९२९ में उन्होने ढाका के इडेन कॉलेज में प्रवेश लिया और इण्टरमिडिएट परीक्षा में पूरे ढाका बोर्ड में पाँचवें स्थान पर आयीं। दो वर्ष बाद प्रीतिलता ने कोलकाता के बेथुन कॉलेज से दर्शनशास्त्र से स्नातक परीक्षा उत्तिर्ण की। कोलकाता विश्वविद्यालय के ब्रितानी अधिकारियों ने उनकी डिग्री को रोक दिया। उन्हें ८० वर्ष बाद मरणोपरान्त यह डिग्री प्रदान की गयी। जब वे कॉलेज की छात्रा थीं, रामकृष्ण विश्वास से मिलने जाया करतीं थी जिन्हें बाद में फांसी की सजा हुई। उन्होने निर्मल सेन से युद्ध का प्रशिक्षण लिया था।

🙅🏻‍♀️ *झाँसी की रानी का नया अवतार बनीं प्रीतिलता*

प्रीतिलता वादेदार एक ऐसी स्वतंत्रता सेनानी थीं, जिन्हें अंग्रेजों के शासन में जीना तो दूर, उनके या उनकी पुलिस के हाथों मरना तक गँवारा नहीं था। यही कारण है कि प्रीतिलता वादेदार बंगाल क्रांति के दौरान शहीद तो हुईं, परंतु अंग्रेजों की गोली या फाँसी से नहीं, अपितु उन्होंने स्वयं मृत्यु का वरण किया। उनके प्यार का नाम यानी बचपन का नाम रानी था। अपने नाम के ही अनुरूप प्रीतिलता वादेदार झाँसी की रानी लक्ष्मीबाई से बहुत प्रभावित थीं, जिन्होंने 1857 के विप्लव में अंग्रेजों के विरुद्ध एक वीरांगना की तरह लड़ते हुए अपने प्राणों की आहूति दी थी। प्रीतिलता भी बंगाल क्रांति के दौरान झाँसी की रानी के नए अवतार के रूप में अंग्रेजों के विरुद्ध संग्राम में कूद पडी थीं।  प्रीतिलता वादेदार ने अंग्रेजों के विरुद्ध लड़ते हुए केवल 21 वर्ष की आयु में 24 सितंबर, 1932 को अपने प्राणों की आहुति दी थी।

💥 *अभी चिनगारी थीं प्रीतिलता, पर डर गए अंग्रेज*

प्रीतिलता वादेदार भारतीय स्वतंत्रता संग्राम की महान क्रांतिकारिणी, मेधावी छात्रा और एक निर्भीक लेखिका थीं। उनका जन्म 5 मई, 1911 को तत्कालीन ब्रिटिश बंगाल (अब बांग्लादेश) में स्थित चटगाँव के एक ग़रीब परिवार में हुआ था। उनके पिता चटगाँव नगर पालिका के लिपिक (Clerk) थे। प्रीतिलता की प्रारम्भिक शिक्षा चटगाँव के डॉ खस्तागिर शासकीय कन्या विद्यालय (Dr. Khastagir Government Girls’ High School) से हुई। वह बचपन से ही पढ़ने में तेज़ थीं। 17 वर्ष की आयु में 1928 में उन्होंने मैट्रिक की परीक्षा प्रथम श्रेणी में उतीर्ण की। इसके बाद 1929 में ढाका के इडेन कॉलेज (Eden College) से बारवीं की परीक्षा दी, जिसमें वह पूरे ढाका कॉलेज में 5वें स्थान पर आईं। 2 वर्ष बाद यानी 1931 में प्रीतिलता ने कोलकाता के बेथुन कॉलेज (Bethune College) से दर्शन शास्त्र (Philosophy) से स्नातक परीक्षा उत्तीर्ण की, परंतु उन्हें डिग्री नहीं मिली। दरअसल किसी महिला की शिक्षा के दिशा में इतनी बड़ी उपलब्धि और स्वतंत्रता कार्यों में अग्रसर रहने वाली प्रीतिलता से ब्रिटिश सरकार को भय हो गया था कि कहीं आगे चल कर प्रीतिलता उनके मार्ग की बाधा न बन जाएँ। इसलिए कोलकाता विश्वविद्यालय के ब्रिटिश अधिकारियों ने प्रीतिलता की डिग्री को रोक दिया, हालाँकि 80 वर्ष बाद 2012 में मरणोपरांत प्रीतिलता को उनके प्रमाण पत्र से सम्मानित किया गया।

💥 *बालचरी में पनपे क्रांति के बीज*

प्रीतिलता स्कूल से ही बालचरी (Scouting) संस्था की सदस्या थीं, जहाँ उन्होंने सेवाभाव और अनुशासन का पाठ सीखा। बालचरी संस्था में बालचर सदस्यों को ब्रिटिश सम्राट के प्रति एकनिष्ठ रहने की शपथ लेनी पड़ती थी, जो प्रीतिलता को खटकती थी और उन्हें बेचैन कर देती थी। इसी संस्थान से उनके मन में क्रांति के बीच उत्पन्न हुए। बेथुन कॉलेज में पढ़ाई के दौरान ही वह क्रांतिकारियों के संपर्क में आ चुकी थीं। शिक्षा उपरान्त उन्होंने परिवार की आर्थिक सहायता करने के लिए एक पाठशाला में नौकरी कर ली, परंतु उनका लक्ष्य माँ भारती के स्वतंत्र करना था, जिस दिशा में आगे बढ़कर उन्होंने क्रांतिकारी निर्मल सेन से युद्ध का प्रशिक्षण लिया। पाठशाला में नौकरी के दौरान करते हुए उनकी भेंट प्रसिद्ध क्रांतिकारी सूर्य सेन से हुई। सूर्य सेन उस समय भारतीय स्वतंत्रता संग्राम के महान क्रान्तिकारियों में से एक थे। सूर्य सेन ने इंडियन रिपब्लिकन आर्मी (Indian Republican Army) की स्थापना की और चटगाँव विद्रोह का सफल नेतृत्व किया। वे नेशनल हाईस्कूल में सीनियर ग्रेजुएट शिक्षक के रूप में कार्यरत थे और लोग प्यार से उन्हें “मास्टर दा” कहकर संबोधित करते थे। प्रीतिलता उनके दल की सक्रिय सदस्य बन गईं। प्रीतिलता बचपन से ही न्याय के लिए निर्भीक विरोध करने से भी पीछे नहीं हटती थीं। स्कूली पढ़ाई के दौरान प्रीतिलता ने शिक्षा विभाग के एक आदेश के विरुद्ध अन्य छात्राओं के साथ मिल कर विरोध किया, जिसके लिए उन सभी छात्राओं को स्कूल से निकाल दिया गया।

👩🏻 *प्रीतिलता की बुद्धिमत्ता के आगे अंग्रेज हुए फेल*

प्रीतिलता जब सूर्य सेन से मिलीं, तब वे अज्ञातवास में थे। उनका एक साथी रामकृष्ण विश्वास कलकत्ता के अलीपुर जेल में था। उसे फांसी की सज़ा सुनाई गयी थी। रामकृष्ण से मिलना आसान नहीं था। इसके बावजूद प्रीतिलता नें अपनी बुद्धिमत्ता और बहादुरी का परिचय देते हुए रामकृष्ण विश्वास से कारागार में एक-दो बार नहीं, अपितु 40 बार मिलीं और किसी अधिकारी को भनक तक नहीं लगने दी। इसके बाद प्रीतिलता सूर्य सेन के नेतृत्त्व वाली इन्डियन रिपब्लिकन आर्मी में महिला सैनिक के रूप में नियुक्त हुईं और स्वतंत्रता संग्राम में अपना दमखम लगा दिया। तभी एक सभा के दौरान पूर्वी बंगाल के घलघाट में क्रांतिकारियों को ब्रिटिश पुलिस ने घेर लिया, जिसमें अपूर्व सेन, निर्मल सेन, प्रीतिलता और सूर्यसेन भी थे। सूर्य सेन ने अंग्रेजों से लड़ने का आदेश दिया। इस लड़ाई में अपूर्वसेन और निर्मल सेन शहीद हो गये, जबकि सूर्य सेन की गोली से अंग्रेज अधिकारी कैप्टन कैमरान मारा गया। सूर्यसेन और प्रीतिलता अकेले पड़ गए, दोनों ने वहाँ से भाग निकलना ही उचित समझा।

💥 *बमबारी कर लिया साथियों की शहादत का बदला*

सूर्य सेन ने अपने साथियों के बलिदान का बदला लेने के लिए एक योजना बनाई। इसके तहत बंगाल स्थित चिटगाँव की पहाड़ी के तलहटी में पहराली यूरोपीय क्लब (Pahartali European Club) पर धावा बोलना था। इस क्लब में अंग्रेजों की नाचने-गाने की महफिलें होती थीं। सूर्य सेन ने यूरोपियन क्लब पर आक्रमण करने के लिए 24 सितम्बर 1932 का दिन चुना। प्रीतिलता ने इस योजना का नेतृत्त्व करते हुए क्रांतिकारियों को एकत्र किया। हथियारों से सज्ज प्रीतिलता ने अपने साथ पोटेशियम साइनाइड नामक विष भी रख लिया, क्योंकि वे अंग्रजों के हाथों मरना नहीं चाहती थीं। 24 सितंबर, 1932 को रात होते ही पूरी तैयारी के साथ प्रीतिलता यूरोपीय क्लब पहुचीं और बाहर से क्लब की खिड़की में बम लग दिए। क्लब की इमारत बम के फटने और पिस्तौल की आवाज़ से काँपने लगी। जश्न में डूबे क्लब के वातावरण में एकाएक चीखें सुनाई देने लगी। 13 अंग्रेज घायल हो गये और बाकी भाग निकले। इस घटना में एक यूरोपीय महिला मारी गयी। कुछ देर बाद क्लब से अंग्रेजों ने गोलीबारी करनी शुरू कर दी, जिसमें से एक गोली प्रीतिलता को लगी। प्रीतिलता घायल अवस्था में क्लब से भागीं, परंतु वे अधिक दूर न भाग पाईं और गिर गईं। घायल प्रीतिलता को जब लगा कि वे या तो अंग्रेज पुलिस के हाथों पकड़ी जाएंगी या मार दी जाएंगी या फाँसी पर लटका दी जाएंगी, तो उन्होंने अपने साथ लाया विष यानी पोटेशियम सायनाइड खा लिया और मृत्यु का वरण किया। प्रीतिलता के आत्म बलिदान के बाद अंग्रेज अधिकारियों को तलाशी में एक पत्र मिला, जिसमें लिखा था, ‘चटगाँव शस्त्रागार काण्ड के बाद जो मार्ग अपनाया जाएगा, वह भावी विद्रोह का प्राथमिक रूप होगा। यह संघर्ष भारत को पूरी स्वतंत्रता मिलने तक जारी रहेगी।’      
          🇮🇳 *जयहिंद* 🇮🇳

🙏🌹 *विनम्र अभिवादन* 🌹🙏
      
➖➖➖➖➖➖➖➖➖

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा